जर आपली वर्तमान काळावर चांगली पकड असेल आपलं भविष्य बदलल्याशिवाय कोणीही रोखू शकत नाही

मित्रांनो आज मी तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे, कोणाच्या मनाला कोणता आकर्षण खुणावतं हे कधीच कोणी सांगू शकलं नाही आणि सांगू शकणार नाही. असाधारण व्यक्तीने कोणाला आवडणार नाही. तर आपण प्रयत्न करून बघूया आपण यंत्रणा भावी कोणताही उद्योग यशस्वी होऊ शकला नाही. शैक्षणिक जीवनातही आत्म नियंत्रणाला अतिशय महत्त्व असते. महाविद्यालय तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थिनी पाहत असतो.

बरेच विद्यार्थी अभ्यासाचे वेळापत्रक तयार करतात. मात्र त्यावर ठाम राहत नाहीत. एवढेच नव्हे तर एक दिवस एक वेळापत्रक बनवतात. दुसऱ्या दिवशी ते वेळापत्रक पाडून पुन्हा एक नवीन वेळापत्रक म्हणतात. यावरून त्यांच्या असतील मनस्थिती जी गोष्ट आपल्याला लक्षात येते. मात्र त्यावर ठाम राहत नाहीत. ते त्यात नेहमीच बदल करीत असतात. हे सर्व आत्म नियंत्रण अभावी होत असते. मानव इतर प्राण्यांत सर्वश्रेष्ठ आहे कारण त्यांच्या विचारांची व त्यावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आहे. सृष्टी नियमानुसार चालते आणि त्या नियमांचे पालन विचारशक्ती नसलेल्या जनावरांकडून होते.

मग माणूस त्याला अपवाद का असावा बहूतेक प्राणी सूर्योदयापूर्वीच उठतात. या तथाकथित विचारशील मनुष्य सूर्योदयानंतर कितीतरी वेळा. आपली दिनचर्या सुरू करतात. सकाळी उठून नित्यकर्म ला सुरुवात करणे किती अवघड आहे, मग यातच मनुष्य सृष्टी नियमांचे उल्लंघन करत का प्राणी आढळतो प्राचीन काळात होते. ते सकाळ सूर्योदयापूर्वीच आपली दिनचर्या संपदा सकाळी उठण्याचे आनंद काही औरच असतो. मग प्रश्न असा पडतो. की आत्मा नियंत्रण अभावी हे मनुष्य आहेत काही वेळा अतिशय महत्त्वाकांक्षेपोटी सृष्टीचा नियमांना तडा देण्याचे कार्य करत असलेले मनुष्य आहेत.

ते अधोगतीकडे वाटचाल तर उत्तर प्रदेशातली पोरस बघाना कुठून कुठे पोहोचले या गावातली चे मुल आहेत. ते खूप छोट्या छोट्या व्यवसाय करून खूप मोठ्या पदावर पोहोचलेले आपण बघू शकतो. यांचा एक तिथेच लहानसा हार्डवेअर दुकान होता. आई गृहिणी होत्या आणि त्यांच्या घरी सहा मुलं होते. म्हणजे त्यांना सहा भाऊबंद होते या तो होता चौथा या आठ जणांच्या कुटुंबासाठी वडिलांना कमाई थोडी कमीच पडते. कारण की घरी खाणारे आठ जण जर असले तर कमीच पडणार.

परिवारातील सर्व जण बरेचदा रात्री अर्धपोटी ठेवून झोपत असत. त्यांच्या या पोराला मात्र क्रिकेटचा खूप वेळ होता. हे भेट काही त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. शाळा होती आणि काय नव्हती काय म्हणजे शाळेत जायचा त्याचा पत्ता नव्हता. त्याच्या डोक्याचा भुगा पाडला होता की त्यांना रहावे एखाद्या वडिलांना सांगून टाकलं की मी मुंबईला जातो. आणि तिथेच काहीतरी कामधंदा पाहतो वडिलांनी कोणतेही आढेवेढे घेतले नाहीत.

तसही घरात खाण्यापिण्याची मारामार होती. हा गेला तर खाणारा एक तोंड कमी होईल तेवढाच त्यांच्या पगारावर आराम पडेल हे त्यांच्या मनात तर त्यांनी असा विचार केला हा कुठे गेला तरी नशीब काढेल. हा त्यांचा त्यांच्या मागं विचार होता. तसही त्यांना लहान च्या खोलीत ते सारे कोंबड्या सारखेच राहायचे त्यांनी त्याला एका दूरच्या भावाचा मुंबईचा पत्ता दिला. आणि घर सोडलं तेव्हा त्याचं वय फक्त अकरा वर्षाचा होता.

इतक्या लहान वयात हे पोरगं निघालं होतं. मुंबईला जिथे त्याचा कोणी ओळखीचं नाही. तिथे फक्त त्याचे पुढचे काका होते तेही त्याला मिळणार का नाही. याची आशा नव्हती या मायानगरीत पाय ठेवून त्यांना वरळी परिसरात एका लहानशा खोलीत संसार मांडून बसलेल्या काकाचं घर शोधलं. आल्यासारखं त्याला त्यांनी ठेवून घेतला. आणि काही दिवसांनी सरळ बाहेरचा रस्ता दाखविला. मुंबईमध्ये त्यांची राहण्याची मारामार होती त्यात आणखी कोणाला राहून घेतील ते तुझी कधी न पाहिलेली ही मायानगरी म्हणजे त्याच्यासाठी एक खूप मोठी होती.

सामानाचा गोळा घेऊन तो काम देता काम असे. विचारीत एका दुकानावर दुकानावर जायचा. त्या वेळेस तो एका दूध डेरी जवळ आला त्या मालकाने त्याला इथं पडेल ते काम करून रात्री डेरीत झोपण्याची परवानगी दिली. या पोराच्या मनात मात्र क्रिकेटचे मैदान तळायचा त्यांना जवळच्या एका शाळेत नावही नोंदवून टाक.ला माणूस या उघड्या जगात रस्त्यावर आला की तो एकटाच असतो.

हे जग त्याला सगळं काही शिकवत मार्ग दिसायला लागतात शाळेनंतर हे पोरं एकटाच क्रिकेटची प्रॅक्टिस करायचे. थकून-भागून डेरी वर आल्यावर कोणतेही काम करायचं ठरलेलं. असायचं त्यांना जेव्हा ते मालक मदत करणे अपेक्षित असायचे. तेव्हा तो अक्षरशः अंगात असायचा. मालकांना त्याचा हा रोजचा काल पाहिला अनेक दिवस घटवण्याचा हत्तीला रस्त्यावर टाकून दिला.

आता सारेच प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर आले पुन्हा कामाला. त्याला शोध घेणे होता जे देईल ते काम तो करायचा देईल ते खायचा आणि जमेल तिथं रात्र अंगी टाकायचा असतो. करत राहायला त्याची ही कथा त्याच्या कानावर आली आझाद मैदानातल्या मुस्लिम युनायटेड क्रिकेट क्लब मध्ये त्यांच्या मदतीने त्याला कशी तशी राहण्याची सोय उपलब्ध करून दिली. त्यामुळे कसा झालं की या मैदानावर त्याचा नियमित क्रिकेट खेळणं सुरू झाला.

आणि खूप खूप होता आता त्यांना जे संधी मिळाली आहे त्याचं सोनं करण्याची वेळ त्याला आली होती. तो या मैदानावर काम करण्याच्या थांबून राहून दिवसभर फळ विकून सायंकाळी आजूबाजूच्या पाणीपुरी वाल्यांच्या ठेवल्यावर आणि प्रसंगी मैदानावरची वाटर बायपास ऊन पडेल ते काम करायचा. हातात मिळेल ते काम करायला या क्लबवर खेळायला येणारे दुपारच्या क्लासला जायचे. तेव्हा मनाला ही दोन घास घ्या अशी हात जोडून विनंती करायचा.

अन्यथा तसाच राहायचा अनेक रात्री या बालकांनी तंबूत उपाशीपोटीच काढल्या होत्या. प्रत्येकाची धडपड नारायणा कधी ना कधी त्याला रत्नपारखी मिळतोच. एकदा तो नेटमध्ये प्रॅक्टिस करत असताना तिथे स्थानिक प्रशिक्षक यांचं लक्ष त्याच्यावर गेले ही गोष्ट आहे 2012चे.

ते प्रशिक्षक त्याला म्हणाले मिनिट च्या मागे सहज उभा होतो. तेव्हा तुला खेळताना बघितला खेळाडू टाकलेला चेंडू टोलवत होतो. पण जेव्हा नेटमध्ये आला तेव्हा प्रत्येक चेंडू अगदीच तंत्रशुद्ध पद्धतीने टोलवर लागला. त्याचा टाइमिंग चपळता पदलालित्य पाहून मी तर चकितच झालो. लगेच त्याच्याशी बोललो गेल्या तीन वर्षांपासून इथल्या माणसांप्रमाणे तंबू तो राहायचा. यासह सर्व आपबिती त्यांना सांगितले मला मात्र सहा फूट उंचीचा ताडमाड हिरो गवसल्या सारखा आनंद होता.

त्यांनी त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करून यापुढे मी तुला माझ्या विंगमध्ये घेईल हे ही काढुन टाकला. त्यांची सांताक्रुज क्रिकेट अकॅडमी आहे हे त्या वेड्या पाहिजे 1995मध्ये गोरख करून येथे आलेले होते यशस्वी त्यांच्या कुटुंबाला सोबत राहू लागला. तेही त्याला हवी ती मदत करत असत आता तर तो प्रॅक्टिस करून घेत. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास त्याला प्रोत्साहित करत. होता तोही लहान-सहान चा स्पर्धांमधून स्वतःला आकार देता आला.

2015 मध्ये या टूर्नामेंटमध्ये शालेय टूर्नामेंट आपण ओळखतो त्यांना झोपू तब्बल तीनशे 19 धावा ठोकल्या आजवर असा सामना मध्ये सर्वोच्च धावा ठेवण्यात आल्या होत्या. ह्या एकाच विक्रमासह त्याचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये धडकला. लवकरच त्यांना विविध सामन्यातून 52 चुकून दोनशेच्यावर गडी बाद केले त्याचे नाव. सर्वत्र ऐकायला लागला ही गोष्ट घरच्यांना दूरदर्शनवर काढल्यानंतर ते आनंद लोणी लावून गेले.

त्याच्या वडिलांनी यांना कायदेशीर पालकत्व स्वीकारण्याची विनंती करून त्याच्या बाबतीत सर्व निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिला यानंतर यशस्वी वर्षाखाली मुंबई टीम मध्ये आणि पुढं वर्षाखालील टीम मध्ये दोन निवडला गेला. अनेक स्पर्धांमध्ये चमकल्यावर मध्ये त्यांचा याच्या वयोगटातील आशिया कपसाठी ठीक भारताच्या टीम मध्ये त्याची निवड झाली. या स्पर्धेत त्यांना अटीतटीच्या वेळी 85 धावा काढून टीमला तर जिंकून दिलं.

पण मॅन ऑफ द मॅच हा किताबही त्याच्या खिशात आला. आणि तो मॅन ऑफ याद आते हे मैदानात खेळायला खायला मागायचा तेव्हा मला कधी कुणी दुखात तर कोणी रागावत असे कारण गरजवंताला अक्कल नसते. आजवर त्यांच्या त्यांनी मला खूप स्वस्त गेलेला आहे. भरपूर रस काढणे कठीण नाही मला चिंता असायचे. एखाद्या वेळेस जेवणाची ते कोण देते का नाही याची आज तक नही जिंदगी मुझे बस ये पता चला है.

कि अगर अपने प्रेझेंट फ्यूचर खो खो खो जायेगा तर मित्रांनो ही गोष्ट होती एका चमत्कारिक व्यक्तीचे उपाशी राहून मिळेल. त्याला अन्न मागून काम करून मिळेल तर झोपून अशा व्यक्तीचा जागतिक पातळीवर नाव जाणं हे एक चमत्कारिक गोष्ट आहे. यालाच आपण आपल्या रियल लाईफ मध्ये रियल हिरो म्हणून जाणुया पुन्हा भेटले असते. का नवीन पोस्टमध्ये तोपर्यंत आमच्या वेबसाईटवर रेगुलारली भेट देत राहा तोपर्यंत नमस्कार.

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये